मुंबईच्या बांधकाम विभागात घोटाळा झाल्याचे सांगून, घाईघाईने २२ अभियंत्यांना निलंबित करणाऱ्या युती सरकारवर यातील सहा जणांचे निलंबन मागे घेण्याची नामुष्की ओढावली आहे. ...
मराठवाड्याला नाशिक व अहमदनगरच्या धरणांतून १२.८४ टीएमसी पाणी तातडीने सोडण्यास राज्य सरकारने मंगळवारी असमर्थता दर्शविली. गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास ...
औरंगाबाद महापालिकेचे विद्यमान आयुक्त पी.एम. महाजन यांची मंत्रालय पातळीवरून बदली करण्याचे प्रयत्न आधी झाले होते, पण एका वजनदार मंत्र्यामुळे बदली होऊ शकली ...
पुणे शहरासाठी उरळी देवाची फुरसुंगी हे एकुलते एक डम्पिंग ग्राउंड आहे. ते बंद केले, तर शहराची काय अवस्था होईल, याची कल्पना केली आहे का, असा प्रश्न खंडपीठाने राज्य सरकारला केला. ...