आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून शासनही सरसावले. नंतर अनेक ‘सामाजिक नेते’ही पुढे आले. पण नुसत्या आर्थिक मदतीने सावरण्याच्या पलीकडे ही कुटुंबे गेली आहेत. ...
आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्यभरातील शिक्षक एकवटले आहेत. निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ...
लोकमत कॅम्पस क्लब, लोकमत युवा नेक्स्ट आणि केडीके कॉलेजतर्फे आयोजित विज्ञान मॉडेल व पोस्टर स्पर्धा ‘अविष्कार-२०१५’ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
स्मार्ट सिटीची संकल्पना राबविताना शहरातील सुंदर इमारती, गुळगुळीत रस्ते, पिण्याचे पाणी, आदी सुविधांसोबतच घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचा पुनर्वापर आदी ...
गृह विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत मागील १० वर्षांत ५०२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यापैकी १०१ जणांना जागा उपलब्ध करून देत ...