रिलायन्स कंपनीच्या केबलसाठी खोदाईचे काम करताना राजगुरुनगरच्या थिगळस्थळ-पडाळवाडी भागाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. ...
दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सरासरी प्रतिदिन ४३६७ टनाप्रमाणे गाळप करून जास्तीतजास्त साखर उतारा मिळवला आहे. ...
महाराष्ट्रातील न विखुरलेल्या गावे/वाड्या वस्त्यांना जोडण्यासाठी व ग्रामीण रस्त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरू करण्यात आली आहे. ...
राज्यभरात दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळामुळे नागरिक हैराण आहेत. अशातच पिंपरी-चिंचवड महापालिकेत दौऱ्यावर दौरे सुरू आहेत. आता महापौरांसह १४ जण सिक्कीम दौरा करणार आहेत. ...