कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत आतापर्यंत तब्बल २ हजार २३३ उमेदवारी अर्जांची विक्री झाली असली तरी अद्यापपर्यंत केवळ ६२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ...
नवी मुंबईतील बेकायदेशीर बांधकामे अधिकृत करण्यासाठी धोरण आखण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाने कडवट टीका करत नवी मुंबईचेही दुसरे उल्हासनगर करायचे आहे ...
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील ७४ अधिकारी, कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून, त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ...
मराठवाड्यातील लहानमोठ्या धरणांमध्ये १५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांतील परतीच्या पावसाने हा पाणीसाठा ८ टक्क्यांवरून १५ टक्के झाला असला तरी दुष्काळाचे सावट मात्र कायम आहे. ...