तालुक्यामधील ७ लाख ५० हजार लोकसंख्येसाठी जिल्हा परिषदेची फक्त पाच आरोग्य केंद्रे आहेत. नेरेमध्ये उभारलेल्या आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये ४६ गावांचा समावेश होतो. ...
सध्याच्या ३० टक्के पाणीकपातीमुळे आधीच नागरिकांच्या तोंडचे पाणी पळालेले असतानाच सोमवारपासून ही कपात वाढवून ४० टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सध्या ...
ठाण्यात शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या अ.भा. मराठी नाट्यसंमेलनाला रसिकांची गर्दी व्हावी म्हणून त्या संमेलनाचा वेगवेगळ्या मार्गाने प्रचार करण्यासाठी आता अभिनय कट्टाही सरसावला ...
कल्याण-डोंबिवलीला सध्या भीषण पाणीटंचाई भेडसावत असल्याने नागरिक त्रस्त आहेत, हे मान्य आहे. पण, याचा विचार महापालिकेच्या मतदानावेळीच करायला हवा होता. ...
या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शनिवार सकाळपासून मतदानाला असलेला थंड प्रतिसादात वाढ होऊन दुपार ३ वाजेपर्यंत एकूण ४२.५९ टक्के मतदान झाले होते. मात्र मतदानाची ...
शहरातील अंबाझरी, फुटाळा, गांधीसागर, सक्करदरा व नाईक तलावांसह महाराजबाग उद्यान परिसरात महापालिकेतर्फे शनिवारी सकाळी दोन तास स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ...
हेटवण्याची गंगा वाशी - शिर्की खारेपाटात अवतरण्यासाठी शेकाप पेण विधानसभा मतदार क्षेत्रातील तब्बल ५,००० नागरिक रविवारपासून पायी चालत मुंबई मुख्यमंत्री निवास वर्षावर कूच करणार ...