डॉक्टरांच्या लिखित सल्ल्याशिवाय आॅनलाइन औषध विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात ...
कायदा प्रत्येक धर्माला सारखाच लागू होतो, धार्मिक सणांच्या नावाखाली कायद्याचे उल्लंघन केले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने माऊंट मेरीच्या जत्रेवेळी मुंबई ...
स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत बल्लारपूर शहर स्वच्छ आणि सुंदर तद्वतच रोगमुक्त होण्याकरिता नगर परिषदेकडून स्वच्छता अभियान चालविला जात आहे. ...
आगामी गाळप हंगामासाठी (२०१५-१६) राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना १८० कोटी रुपयांचे अल्प मुदतीचे कर्ज आणि थकहमी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या मंगळवारी ...