कोल्हापूरमध्ये फिरते खंडपीठ व्हावे, यासाठी संपावर जाणाऱ्या कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांच्या वकिलांनी यापुढे संपावर जाणार नाही, असे आश्वासन शुक्रवारी उच्च न्यायालयाला दिले. ...
राज्य सरकारने जनतेला दिलासा देण्याकरिता तूरडाळ सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी माजी अन्न व नागरीपुरवठामंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. ...
आरमोरी तालुक्यातील कोसरी सिंचन प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात जाणाऱ्या चव्हेला गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम ठेवूनच या प्रकल्पाचे काम करण्यात येत आहे. ...
राज्यातील सर्व पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर आहे. प्रशिक्षण केंद्रांमधील प्रशिक्षक अधिकारी व प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अत्याधुनिक सामग्री ...
अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी अपक्ष आमदार दीपक आत्राम यांना काँग्रेस पक्षात प्रवेश देण्याबाबत जिल्हास्तरावरील नेत्यांनी हालचाली सुरू केल्या होत्या. ...