सर्वोच्च न्यायालयाचा आपण आदर करतो. ‘नीट’ विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे. ‘नीट’च्या निर्णयामुळे संपूर्ण पिढीच्या भविष्याचे नुकसान होण्याचा धोका आहे, ...
भारतीय क्रिकेट बोर्डाच्या नव्या प्रमुखाची निवड येत्या २२ मे रोजी होणार आहे. याच दिवशी बोर्डाची विशेष आमसभा बोलविण्यात आली आहे. शशांक मनोहर यांच्या राजीनाम्यामुळे हे पद रिक्त झाले आहे. ...
अणूऊर्जा प्रकल्पामुळे कोकणातील जैतापूर गाव संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आले. अणूऊर्जा प्रकल्पामुळे गावचा विकास वेगाने होईल असे सरकारकडून स्वप्न दाखवण्यात आले. ...