भारतीय क्रिकेट बोर्डाच्या नव्या प्रमुखाची निवड येत्या २२ मे रोजी होणार आहे. याच दिवशी बोर्डाची विशेष आमसभा बोलविण्यात आली आहे. शशांक मनोहर यांच्या राजीनाम्यामुळे हे पद रिक्त झाले आहे. ...
अणूऊर्जा प्रकल्पामुळे कोकणातील जैतापूर गाव संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आले. अणूऊर्जा प्रकल्पामुळे गावचा विकास वेगाने होईल असे सरकारकडून स्वप्न दाखवण्यात आले. ...
पंढरपूर शहरातील स्टेट बॅँक ऑफ इंडीयाच्या एटीएम मशीनमध्ये अधिकारी कसे पैसे भरतात याचं वारंवार निरक्षण करुन गपचूप 22 लाख 55 हजार 500 रुपयांची रक्कम सुरक्षा रक्षकाने पळवली आहे. ...