खरीप हंगामाचा आढावा तोच आहे, फक्त वर्ष वेगळे आहे. यात बदल व्हायला हवा. ...
शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी आनंदराव कोंडिबा बांदल तर उपाध्यक्षपदी राजेंद्र शिवाजी बोडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ ...
बिल्ट ग्राफिक कंपनीचा पाणीपुरवठा बंद करा अथवा दुष्काळ दूर होईपर्यंत कंपनीचे कामकाज बंद करावे, ...
जाधववाडी येथे घरात घुसून महिलेसह तिच्या पती व मुलाला एकाने लाकूड, दगडाने बेदम मारहाण केली. ...
तूर, कापूस व सोयाबीन हे पीक रोखीचे समजले जातात. त्यामुळे शेतकरी मागील कित्येक वर्षापासून ही तीन पिके मोठ्या प्रमाणात घेत आहेत. ...
भीमा नदीच्या पात्रात अवैध वाळूउपसा करणाऱ्यांकडे मोर्चा वळवून, जिलेटिनचा स्फोट करून ४ बोटी उडवून दिल्या. ...
सोमेश्वरनगर (ता. बारामती) परिसराला गुरुवारी (दि. १९) चक्रीवादळाचा तडाखा बसला. ...
मध्य चांदा वनविभाग अंतर्गत राजुरा वनपरिक्षेत्रातील खांबाडा युनिट अंतर्गत खल्ला मूर्ती येथील तेंदूपत्ता ठेकेदाराने जंगलातील बेल कटाई न करता ... ...
‘आयुष्यात सुखामागून दु:ख व दु:खामागून सुख’ असा नित्यक्रम घडत असते. दु:खाच्या काटेरी मुकुटबनातून चांगले चांगले प्रयत्न हरवून बसतात आणि अनेकदा कुटुंबच उद्ध्वस्त होत असते. ...
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने या वर्षी पहिल्यांदा समानीकरणाच्या नियमानुसार बदल्या करण्याचा निर्णय घेतला ...