औद्योगिक वसाहतीतील कारखान्यामुळे शहराचा नावलौकिक होत आहे. बेरोजगारांच्या हातांना काम मिळत आहे; पण कारखाना प्रशासनाच्या नियोजनाअभावी प्रदूषण वाढत आहे. ...
उल्हासनगरच्या धर्तीवर काही अटी व शर्तींची पूर्तता करून राज्यातील शहरी भागांत डिसेंबर २०१५ पूर्वी बांधलली सर्व अनधिकृत बांधकामे माणुसकीच्या भूमिकेतून नियमित करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
जिल्ह्यातील अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांची पिके गेली. यामुळे सुधारित पैसेवारीत जिल्ह्याची पैसेवारी ५० च्या आत असल्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांनी जाहीर केले. ...
उन्हाळ्याला प्रारंभ होताच उन्हाच्या झळा चांगल्यास जाणवू लागल्या आहेत. यात दर तीन वर्षांनी येणारी ‘हिट वेव्ह’ यंदाच्या वर्षी असल्याने नागरिकांना त्याचा चांगलाच तडाखा बसणार ... ...
संगीतकार म्हणून बॉलीवूडमध्ये यश मिळविणाऱ्या हिमेश रेशमिया याला असे वाटले की, तो पडद्यावर हीरो बनू शकतो. हिमेशला पडद्यावर नायकाच्या भूमिकेत पाहिल्यानंतर असे वाटते की ...
डहाणू बोर्डी या प्रमुख राज्यमार्गावर अवजड व अवैध वाहतूक सुरू असते. गुरूवार दि. १० मार्च रोजी नरपड खाडीपुलानजीक रस्त्यालगतच्या झाडावर राखेने भरलेले वाहन आदळून ...
नका सोडून जाऊ रंगमहाल कशी नशीबानं थट्टा आज मांडली यांसारख्या सदाबहार गीतांनी ‘पिंंजरा’ चित्रपटाच्या शिरपेचात मोरपंख रोवला गेला अन् तो सिनेमा सुवर्णाक्षरांनी मराठी चित्रपटसृष्टीत अजरामर होऊन गेला. ...