आपला मुलगा शाबान याला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना निमंत्रण न देता ते पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ ...
अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचार विरोधी अभियान जर त्याला अपवाद ठरु शकले नाही तर मग त्यापुढे भूमाता ब्रिगेडची काय कथा? तसाही महाराष्ट्राचा या बाबतीतला लौकीक थोरच आहे. ...
औरंगाबाद जिल्ह्यातील हतनूर, टापरगाव आणि जैतापूर या ग्रामपंचायतींनी आपल्या गावात वधू-वरांसाठी विवाहापूर्वी एच.आय.व्ही.ची चाचणी बंधनकारक करुन परिवर्तनाची चळवळ गतीमान केली आहे. ...
उणे ४५ अंश तापमानात २५ फूट खोल बर्फाच्या ढिगाऱ्याखाली कुणी वाचू शकल्यास त्याला चमत्कारच म्हणावे लागेल. लान्सनायक हनुमंतअप्पा यांच्याबाबत हा चमत्कार ...
पोलिसांवरील हल्ल्यांचे प्रकार वाढतच चालले आहेत. गेल्या वर्षभरात पोलिसांना मारहाणीच्या २०१ घटना घडल्या. याप्रकरणी २४३ जणांना अटक करण्यात आली आहे. खाकी वर्दीवाले ...
अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांच्या टिष्ट्वटर अकाउंटवरून जनजागृती सुरू केली आहे. मुलांशी खेळा ...
गेल्या काही वर्षांपासून गणेश चतुर्थीप्रमाणेच माघी गणेश जयंतीचे स्वरूप पालटले आहे. माघी गणेश जयंतीचे उत्सवही मोठ्या स्वरूपात साजरे होत असून यासाठीच मुंबईकरांची लगबग ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्य शासनाने येत्या १८ फेब्रुवारी रोजी गेट वे आॅफ इंडिया येथे भव्य स्वरूपातील ‘आंबेडकरी जलसा’ आयोजित केला आहे. ...
श्रीमंत मुंबई महापालिकेने आपल्या अर्थसंकल्पातून अपंगांची मात्र घोर निराशा केली आहे़ याविरोधात अपंगांनी आज महापालिका मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करीत सत्ताधारी व प्रशासनाविरोधात ...
व्हॅलेंटाइनच्या तयारीत यंगस्टर्स बिझी असून, ‘व्हॅलेंटाइन वीक’च्या प्रत्येक दिवसाला स्पेशल बनविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. प्रत्येक दिवसाचे वेगळे गिफ्ट्स घेण्यासाठी ...