जळगाव : अत्यल्प पावसामुळे यावर्षी जानेवारी महिन्यापासून पाणी टंचाईच्या झळा बसायला लागल्या आहेत. सद्यस्थितीला भीषण टंचाई असलेल्या ८३ गावांमधील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर १७ गावांमध्ये टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे. जळगाव व ब ...
जळगाव : जि.प. प्राथमिक शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांचा अहवाल प्राथमिक शिक्षण विभागातर्फे मागवण्यात आली आहे. याबाबत गटशिक्षणाधिकार्यांना सूचना देण्यात आली आहे. ...
(एमआयडीसीसमस्या-२)चंद्रशेखरजोशी/जळगाव : सहकार औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून उद्योगांच्या श्रृंखलेला चालना मिळाली आणि एक, एक करीत ८५ उद्योगांना सहकार औद्योगिक वसाहतीत जागा मिळाली व हजारो हातांना कामे मिळाली. खान्देशातील पहिली सहकार औद्योगिक वसाहत त् ...
राज्याच्या कारागृह विभागाच्या नोंदी अमरावती मध्यवर्ती कारागृह हे अंतर्गत व बाह्य सुरक्षेसाठी मुंबईचे आॅर्थर रोड, पुण्याचे येरवडा कारागृहानंतर करण्यात आली आहे. ...
महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत साकारण्यासाठी २ आॅक्टोबर २०१४ पासून देशामध्ये स्वच्छ भारत अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. ...