काहीवेळा प्रेक्षकांना मालिकांचा आणि त्यातील कलाकारांचा विसर पडतो. मात्र 'उंच माझा झोका' ही मालिका अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. प्रेक्षक या ... ...
भारतात २0१४ साली सौरऊर्जा (सोलर एनर्जी)निर्मिती फक्त २ हजार मेगावॅट होती. त्यात २0१६ साली साडेतीनपट वाढ झाली असून, आता जवळपास ७ हजार मेगावॅट वीजनिर्मिती सौरऊर्जेतून होते आहे ...