खारघर शहराचा विकास, लोकसंख्यावाढीमुळे येथील कोपरा पुल वाहतुकीसाठी अपुरा पडू लागला आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची पुलावर मोठी कोंडी होत असल्याने अनेकदा चालकांमध्ये वादही ...
कर्जत तालुक्यात अनेक गावे व आदिवासी वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई असताना स्थानिकांना डावलून तालुक्यातील पाली-भूतिवली धरणातून कल्याण-डोंबिवलीकरांसाठी पाणीपुरवठा केला जात आहे ...
ठाणे आणि पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक आणि राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरे यांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले खरे ...