दिल्ली जिल्हा क्रिकेट संघाने ८७ कोटी रुपयांचा घोटाळा घडवून आणल्याचा आरोप करताना भाजपचे ज्येष्ठ खासदार आणि माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी रविवारी भरगच्च पत्रपरिषदेत तुफान टोलेबाजी करीत ...
शेतकऱ्यांना कपाशीकडून असलेल्या आशा मावळत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. अत्यल्प पावसामुळे जमिनीत ओलावा नसल्याने कोरडवाहू शेतातील कपाशी वाळत असल्याचे दिसते. ...
कर्जबाजारी शेतकरी जीवन संपवत आहेत. बसच्या पाससाठी पैसे नसल्याने विद्यार्थिनीवर आत्महत्येची वेळ येते, असे असताना शहरे स्मार्ट करण्याच्या योजना कशाला राबविता? ...
उत्पादन खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याने, शेतीचा व्यवसाय परवडत नसल्याची ओरड सर्वत्र होत असताना, रिसोड तालुक्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने एका एकरात तब्बल ...
स्वातंत्र्य चळवळीतील बापूंचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. त्यांचे विचार व तत्व जगासाठी प्रेरणादायी आहे. गांधीवादी बापूंच्या विचार व कार्याचे काम करीत असले तरी आज आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. ...
पहाटे साडेतीनची वेळ रस्त्यावर शुकशुकाट अवघडलेली स्त्री आणि तिच्यासोबत कुठे, कुणाची मदत मिळतेय का, हे पाहणारी एक वयस्क महिला इतक्यातच, एक पोलीस व्हॅन ‘जीवनदूत’च्या रूपाने त्यांच्याजवळ येऊन थांबते ...
डॉ. सुशीला नायर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या सामूदायिक वैद्यक विभागाच्यावतीने किशोरी मेळावा घेण्यात आला. ...