काश्मीरसह संपूर्ण उत्तर भारत थंडीच्या लाटेमुळे गारठला आहे. काश्मिरात सर्वांत कडाक्याची थंडी मानल्या जाणाऱ्या ४० दिवसांच्या ‘चिल्लई कलाँ’ची सोमवारी सुरुवात झाली ...
आसाम राज्य विधानसभेचे अध्यक्ष प्रणवकुमार गोगोई यांनी सोमवारी काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांना अपात्र घोषित केले. हे नऊ आमदार काँग्रेसशी बंडखोरी केल्यानंतर भाजपत सामील झाले होते. ...
दहा दिवसांच्या खोळंब्यानंतर राज्यसभेने सोमवारी महत्त्वपूर्ण अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) सुधारणा विधेयक एकमताने संमत करण्याची तत्परता दाखविली ...
केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणारा सातवा वेतन आयोग आणि लष्करी जवानांसाठी राबविण्यात येणारी वन रँक, वन पेन्शन, यामुळे सरकारी खजिन्यावर येत असलेला आर्थिक ताण ...
सेन्सेक्सने सोमवारी २१७ अंकांनी उसळी घेत २५,३३५.९० ची पायरी गाठली. बँकिंगमधील उलाढाली, जागतिक बाजारातील सकारात्मक व सोने भाव वाढीचा परिणाम सेन्सेक्स वधारण्यात झाला. ...
निवृत्तीनंतर स्वयंसेवी संस्थांमध्ये व्यावसायिक पदांवर काम करताना अधिकारी आणि बाबूंना विशेषत: आपल्या आधीच्या सेवेसंबंधी रेकॉर्ड स्वच्छ असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ...
पर्यावरण प्रदूषणाचा नकारात्मक परिणाम हे एक मोठे आव्हान आहे, असे नमूद करून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्याची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ...
माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सोमवारी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. शिथिल अर्थव्यवस्था अन् सरकार दिशाहीन असून परिस्थितीवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...