दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
यंदा राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, कांदा आवक ५० टक्के घटली. त्यामुळे जुन्या कांद्याने उच्चांकी दर गाठला आहे. ...
उर्फी तिचे अतरंगी कपडे किंवा फॅशनमुळे नाही तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. उर्फीने दीपिका-रणवीरच्या लेकीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ती चर्चेत आहे. ...
जय जय स्वामी समर्थ या मालिकेने आज १३०० भागांचा टप्पा ओलांडला आहे. त्यानिमित्त स्वामींची भूमिका साकारणाऱ्या अक्षयचं वक्तव्य चर्चेत ...
राजीव गांधींना भेटता यावे, त्यांच्याबरोबर बोलता यावे, अशी स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा त्याकाळी शरद पवारांनी पूर्ण केली ...
आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी मयताचा मृतदेह गोणीत भरला. मृतदेह असलेली गोणी घेऊन ते चारचाकी वाहनातून प्रवरासंगमला गेले. ...
Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजला शेअर बाजार कोसळल्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. कंपनीचे मार्केट कॅप जुलैमधील सर्वोच्च पातळीवरून ५० अब्ज डॉलर्सने घसरले आहे. ...
राज्यात आज १५८९८ क्विंटल सोयाबीनची (Soybean) आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक अकोला ४९९६ क्विं., मूर्तीजापुर ३८०० क्विं., सिंदी (सेलू) २१६० क्विं., आवक होती. ...
राजापूर : अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील राजकारण बदलले, तेव्हा राजापूरचे उद्धवसेनेचे आमदार राजन साळवी हेही गुवाहाटीच्या गाडीत बसणार होते. या ... ...
प्रशासनाकडूनही जनजागृती : स्वतंत्र वेबसाइट केली तयार ...
PM Narendra Modi : काँग्रेसने वीर सावरकर यांचा सतत अवमान केल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं. ...