महाबळेश्वरनंतरचे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ. ...
केडीएमसीचे दोन अधिकारी पैसे घेत असल्याच्या ध्वनिचित्रफितीने महापालिका पुन्हा चर्चेत आली आहे. ...
ठाणे जिल्ह्यात शासकीय यंत्रणांसह सामाजिक संस्थांनी या वनोत्सवाचे औचित्य साधून जिल्ह्यात ठिकठिकाणी १३ लाख वृक्षलागवड केली. ...
विद्या प्रसारक मंडळाच्या डॉ. बेडेकर विद्यामंदिरच्या तिसरी इयत्तेतील विद्यार्थ्यांनी एमटीएस परीक्षेत १०० टक्के यश मिळवले ...
२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करावी, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आठवडाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार ...
जिल्ह्यातील सातही तालुक्यांत मागील २४ तासांत मुसळधार पाऊस पडला असून जून महिन्यात ४४८.४० मिमी पावसाची नोंद झाली. ...
ढासळलेला निर्सगाचा समतोल आणि याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या परीणाम दरवर्षी पावसाच्या आगमनावर होत असतो. ...
विक्रमगड तालुक्यात २३७ जिल्हा परिषदेच्या शाळा असून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी या जिल्हा परिषदेच्या शाळेवर पटसंस्थेनुसार शिक्षक नेमण्याची गरज आहे. ...
शासनाच्या एकच लक्ष दोन कोटी वृक्ष हे ध्येय पूर्ण करण्यासाठी आजच्या वृक्षलागवडीसाठी शासन यंत्रणेप्रमाणेच सर्व घटक सरसावले आहेत ...
वनश्री फाउंडेशनच्या वतीने इमामीचे महाव्यवस्थापक एम कुमार, उद्योगपती मनुभाई मेहता, वास्तू शिल्प चे निशांत पाटील, अजय मांडविया, ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले ...