जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या परिचर आणि विस्तार अधिकारी या पदांसाठीच्या परीक्षेचे पेपर फुटल्याचा प्रकार रविवारी शहरातील अनेक केंद्रांवर निदर्शनास आला़ ...
गेल्या दोन महिन्यांपासून डाळीच्या साठेबाजांनी जेवणातील वरण गायब केल्यानंतर आपला मोर्चा तांदळाकडे वळविला आहे. नवीन हंगाम सुरू होताच थेट पंजाब, हरियाणामधून तांदळाची खरेदी करून ...
केंद्र सरकार ‘दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना’ सुरू करणार आहे. त्यामुळे राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या निधीला ‘ब्रेक’ लागला आहे ...
राज्यातील सर्व कारागृहांमधील बंदिवानांसाठी जानेवारीपासून योग अभ्यास वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. प्रशिक्षण पूर्र्ण झाल्यानंतर त्यांची परीक्षा घेण्यात येईल ...