जळगाव : वाढत्या नागरिकीकरणामुळे शेतीचे पाणी शहरांना द्यावे लागते. त्यामुळे शेती व शेतकरी दुर्लक्षित रहातो. त्यामुळे ग्रामीण भागातील शेती आणि शेतकर्यांची स्थिती सुधारली तरच शहरांचा विकास होईल. स्मार्ट शहरांच्या नियोजनात शेतकर्यांचाही विचार व्हावा अश ...
जळगाव: शिव कॉलनीतील रहिवासी तथा नगरसेवक विनायक काशीनाथ सोनवणे यांचा खून केल्याप्रकरणी आरोपी राजहंस उर्फ नाना सुकलाल सूर्यवंशी, त्यांचा मुलगा पवन तसेच अमर सोनवणे या तिघांना शनिवारी न्या.एम.ए.लव्हेकर यांनी जन्मठेप व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सह ...
जळगाव: माझ्या मैत्रिणीशी तू का बोलला या कारणावरून शनिवारी रात्री ओकांरेश्वर मंदिर परिसरात चार ते पाच महाविद्यालयीन तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलि ...