यंदा आंब्याचे पीक जरी कमी असले तरी कोकणातील चांगल्या दर्जाच्या आंब्याची चव ठाणेकरांना चाखता यावी, या उद्देशाने यंदाही संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठान यांच्यातर्फे ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे सामाजिक आणि आर्थिक प्रगती झाली असून, भारतीयांना स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार प्राप्त झाल्याचे प्रतिपादन डॉ. सुखदेव थोरात यांनी येथे केले. ...
वसुंधरादिनीच १४०० वृक्षतोडीचे प्रस्ताव पटलावर आपल्या मनमानीने मंजूर करणाऱ्या पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना एकाच दिवसात आयुक्त संजीव जयस्वाल यांनी चपराक लगावली आहे. ...
शास्त्रीय संगीत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या सांगीतिक कार्यक्रमात डॉ. कल्याणी बोंद्रे यांनी एकाच रागाच्या माध्यमातून अनेक ...
पुणेकरांनी सहकार्य केल्यामुळेच धरणात पाणी शिल्लक आहे़ त्यामुळे आता धरणामध्ये शिल्लक असलेले पाणी हे पुणेकरांच्या हक्काचे असून आणखी पाणी कपातीला शिवसेनेचा ...
मागील पावसाळयात कमी पाऊस झाला असतानाही पाणीकपातीचा निर्णय घेण्यास पालकमंत्री गिरीश बापट यांनी अक्षम्य उशीर केला, त्यानंतर आता मोठया पाणीकपातीला सामोरे जाणाऱ्या ...
दिवसेंदिवस वाढत चाललेली उन्हाची तीव्रता आणि पावसाळा सुरू होण्यास अजून दीड ते पावणेदोन महिने आहेत. मात्र भोर तालुक्यातील भाटघर धरणात फक्त १२ टक्के तर नीरा ...