हंडाभर पाण्यासाठी तळणेवाडी (ता. गेवराई) येथे एका महिलेला शनिवारी आपल्या प्राणास मुकावे लागले. पाणी शेंदताना तोल जाऊन त्या विहिरीत पडल्या. तालुक्यात आतापर्यंत पाच जणांना ...
राज्यातील दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. सरकारने त्याची गांभीर्याने दखल घेतल्याचे दिसत नाही. या परिस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुष्काळग्रस्त जनतेच्या पाठिशी ठामपणे उभे ...
सिनेअभिनेते रितेश देशमुख यांनी लातूरच्या पाणीटंचाईसाठी सुरू असलेल्या जलयुक्त चळवळीच्या कामांसाठी २५ लाख रुपयांचा धनादेश शनिवारी जलयुक्तच्या व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द केला. ...
वैतरणा खाडी पुलाचे गर्डर टाकण्याचे काम २४ एप्रिल रोजी हाती घेण्यात येत असल्याने पश्चिम रेल्वेने सफाळा-वैतरणा दरम्यान १० तासांचा जम्बो मेगा ब्लॉक हाती घेतला आहे. ...
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जनता दल (युनायटेड) च्या अध्यक्षपदाची सूत्रे शनिवारी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हाती घेतली. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत खा. शरद यादव ...