पालघर तालुक्यातील ५२ ग्रामपंचातीचा निकाल सोमवारी घोषीत होऊन शिवसेना व बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व राहील्याचे दिसून आले असून सेनेने ३६ ग्रामपंचायतीवर तर बविआने १५ ग्रामपंचायतीवर आपला दावा केला आहे. ...
वनपाल वनसंरक्षक हद्दीतील हलोली बोट येथील वन जमिनीतील लाखो ब्रास मातीचे राजरोसपणे बेकायदा उत्खनन होत असून वन कर्मचारी व अधिकारी यांनी याप्रकरणी बघ्याची भूमिका घेतली ...
कोणत्याही कलाकारांना त्यांच्या पर्टिक्यूलर भूमिकेसाठी एक लूक कॅरी करावा लागतो. जसे त्यांचे कॅरेक्टर असते तसाच पेहराव करून प्रेक्षकांसमोर यावे लागते. ...
गेल्या १५ एप्रिलला दिलीप कुमार यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याच्या कारणावरून रुग्णालयात भरती करण्यात आले होते. पण, आता दिलीप कुमारांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा आहे ...
ऐश्वर्या रॉय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला ९ वर्षे पूर्ण झाली असून ते दोघे आजही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत. अभिषेकची तब्येत ठीक नसल्याने त्यांनी यंदा थोडेसे कमी सेलीब्रेशन केले. ...