जळगाव: शिवाजी नगरात शुक्रवारी दुपारी साडे चार वाजता पूर्ववैमनस्यातून दोन गटात हाणामारी झाली. एका गटाचे तीन तर दुसर्या गटाचे दोन असे पाच जण एकमेकावर चाल करुन आल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी काही तरुणांनी तलवारीही बाहेर काढल ...
वसई तालुक्यातील चंद्रपाडा व वाकीपाडा अतिसंवेदनशील गावे जाहीर करण्यात आली असून निवडणुकीच्या काळात राजकीय संघर्षाची शक्यता लक्षात घेऊन पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी ...
पालघर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून येत्या १७ एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. डहाणू तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींसाठी एकूण १७९२ अर्ज ...