‘एनआयसीईआर’ या राष्ट्रीय संस्थेने दिल्ली येथे एका कार्यक्रमात कुलगुरूडॉ. बी. ए. चोपडे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले. ...
उमरगा : तालुक्यातील कलदेव लिबाळा, तुगाव, माडज, जकेकूर, बेळंब आदी भागातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर उसाची रोपे तयार केली. ...
सांगली, मिरजेत सलग दोन दिवस अतिवृष्टीची नोंद ...
जालना : नगर पालिकेत गत पाच वर्षांत झालेल्या विविध कामांची तसेच त्यातून झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण झाली असून ...
महापालिकेत नवा संशयकल्लोळ : दुबईच्या कंपनीची आॅफर; दीड हजार कोटींची गरजच काय? ...
जालना : औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात मृत्यूनंतर तब्बल महिनाभर बेवारस स्थितीत पडलेल्या जालन्यातील ‘त्या’ महिलेवर औरंगाबादेत सुर्योदय या सेवाभावी संस्थेच्या मदतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
औरंगाबाद : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य अभियंता कार्यालय नांदेडहून औरंगाबादेत स्थलांतरित करण्यात आले आहे. ...
सत्ताधारी-विरोधकांत खटके : चर्चेविनाच ‘मंजूरऽऽ’च्या घोषणा देत सभा गुंडाळली ...
जालना : आगामी गणेशोत्सवात पर्यावरण पूरक अशा शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा गुरुवारी घेण्यात आली. ...
जालना : येथील व्यापारी महेश शिवदास लोया यांचा मारहाणीत गंभीर जखमी होऊन उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ...