राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन 56 दिग्गजांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रियांका चोप्रा, सानिया मिर्झा, रजनीकांत, रामोजी राव, उदित नारायण यासारख्या दिग्गजांचा समावेश होता ...
आयपीएल सामन्यांसाठी रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या (आरडब्ल्यूआयटीसी) पुनर्प्रक्रिया सांडपाण्याचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती एमसीएने न्यायालयात दिली आहे ...
८ सरकारी बँकांनी २०१३ ते २०१५ दरम्यान १.१४ लाख कोटी रुपयांच्या बुडीत कर्जावर पाणी सोडले. बुडीत कर्जाची रक्कम वसूल न करण्याचा अंतिम निर्णय कोणी घेतला ? ...
टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताकडून एक रन्सने झालेला पराभव बांगलादेशच्या इतका जिव्हारी लागला होता की, त्या रात्री बांगलादेशच्या संघातील एकही खेळाडू जेवला नव्हता. ...