सुमारे एक तास चाळीस मिनिटांच्या भाषणामध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एकदाही संरक्षण क्षेत्राचा, संरक्षण बजेटचा उल्लेख न केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे ...
औष्णिक विजेसारख्या पारंपरिक स्रोतांना असलेल्या मर्यांदाचा विचार करून नवीकरणीय ऊर्जेच्या निर्मितीसाठी पुढच्या १५ ते २० वर्षांचा विचार या अर्थसंकल्पातून मांडला गेला आहे. ...
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या वर्षीच्या अर्थसंकल्पात २०२२ सालापर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पादनात दुप्पट वाढ करण्यासाठी दीर्घकालीन योजना राबविणार असून ...
पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणाच अर्थसंकल्पात शेतीसाठी जादा पैशाची तरतूद करण्याचा संकेत देणारी होती. ...
सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सरकारने या बजेटमध्ये विशेष उपक्रमांची घोषणा केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत पोहोचविण्यासाठी उर्वरित राज्यांना विकेंद्रित खरेदीचा अवलंब करण्यास ...
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे शेअर बाजारात नैराश्य पसरले असून मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १५२.३0 अंकांनी घसरला. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४२.७0 अंकांनी घसरला. ...
सार्वजनिक क्षेत्रातील बॅँकांना अधिक मजबूत करण्यासाठी आगामी आर्थिक वर्षामध्ये सरकार २५ हजार कोटी रुपये त्यांना देणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली. ...
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तब्बल २ लाख २१ हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याचे जाहीर केले. ...