जेथे शेतमाल पिकतो तेथेच प्रक्रिया उद्योग उभारला जावा. विदर्भ व मराठवाड्यात कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. कापसापासून कापडापर्यंत उद्योग एकाच ठिकाणी सुरु होण्यासाठीे ...
भारतात दरवर्षी सुमारे पाच लाख अपघात होतात. त्यात साधारणत: दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात आणि तीन लाख लोक कायमचे अपंग होतात. अपघातात जीव गमावणाऱ्यांमध्ये ...
एफआरपीची थकबाकी न देणाऱ्या राज्यातील १२ साखर कारखान्यांचे गाळप परवाने रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे सारख आयुक्त डॉ. बिपीन शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...