हुंडा प्रथा बंद होण्यासाठी आणि पाण्याच्या बचतीसाठी गावागावांत सामूहिक विवाह सोहळे झाले पाहिजेत, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी शिवसेनेतर्फे ...
१० जानेवारी २०१६ हा दिवस भारतीय रेल्वेच्या आणि पर्यायाने मध्य रेल्वेच्या इतिहासात महत्त्वाचा ठरला. १८८० साली (ब्रिटिश राजवटीत) बांधला गेलेला रेल्वे मार्गावरला हँकॉक ...
अभिजात लेखन हे स्थल-कालाचं बंधन सोडून सर्वदूर पोहोचत असतं. त्याचं अत्युत्तम उदाहरण म्हणजे विल्यम शेक्सपियर. २३ एप्रिल २०१६ ला शेक्सपियरच्या मृत्यूस चारशे वर्षे पूर्ण होत ...
माणसाचं जीवन हे सामान्यपणे एकाकी असू शकत नाही. कारण माणूस हा समाज आणि माणसे यांच्यात गुंफलेला व गुंतलेला आहे. अवतीभवती असलेली नात्यांची गुंफण, मित्रमैत्रिणींचा ...
गेल्या आठवड्यात सेल्फी गर्ल्सबद्दल लिहायला सुरुवात केली, पण हा आठवडा सरला तरी लिहून संपत नाहीये. आम्ही पाच जणी नाटकापलीकडेही एकमेकीत गुंतलो आहोत. एकमेकींचा भाग झालो ...
नाशिक- नगरच्या धरणांमधून मराठवाड्याला पाणी सोडण्यावरून सुरू असलेल्या वादावरील निकाल उच्च न्यायालयाने शनिवारी राखून ठेवला. नाशिक-नगरच्या धरणांमधून मराठवाड्याला पाणी ...
शहरे ही ‘आहे रे’ वर्गाबरोबर ‘नाही रे’ वर्गासाठीही राहण्याजोगी व परवडणारी असली पाहिजेत. शहरांचा विकास करताना तो सर्वसमावेशक असायला हवा; या दृष्टीने परवडणारी घरे उभारून ‘सर्वांसाठी घरे ...