भारताने यशस्वीपणे राबविलेल्या ‘आधार’ उपक्रमाने जागतिक बँक प्रभावित झाली असून, या उपक्रमाच्या अनुभवाचा फायदा आफ्रिकी देशांसह अन्य देशात करून घेण्याचा विचार सुरू आहे ...
दुष्काळी परिस्थिती जाहीर केलेल्या राज्यातील गावांसाठी दोन अतिरिक्त सवलती लागू करण्यास शासनामार्फत मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतील ...
तूर डाळीच्या टंचाईनंतर वाढलेल्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या छापासत्रामुळे तूर आणि चना डाळींच्या किमतीत आठ दिवसात क्विंटलमागे एक हजार रुपयांची घट झाली ...
पाणीटंचाई आणि दुष्काळामुळे हैराण झालेल्या लातूर जिल्ह्यात सत्तारभार्इंनी आपला जगावेगळा घोड्यांचा छंद जिवापाड जपला आहे. त्यांच्या तबेलात देश-विदेशातील २२ घोडे असून ...
एखाद्या नाक्यावर किंवा रेल्वेस्थानकाच्या कोपऱ्यावर बोलू न शकणाऱ्या काही जणांचा ‘संवाद’ सुरू असल्याचे दृश्य कधीतरी आपल्या नजरेस पडते. हातवाऱ्यांच्या माध्यमातून चालणाऱ्या ...
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून १ मे १९६० रोजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य निर्मितीचा समारंभ व राज्याच्या नकाशाचे अनावरण ...