औरंगाबाद : महाराष्ट्र आणि देशातील बहुतांश भागांमध्ये जलसंकट ओढावले आहे. या बिकट परिस्थितीत पाण्याची बचत आणि त्याच्या पुनर्वापरासाठी ‘लोकमत’ने राज्यभर जलमित्र अभियान हाती घेतले आहे. ...
औरंगाबाद : नुकत्याच पार पडलेल्या डायरेक्टर जनरल युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप (डीजीवायपीसी) चा किशोरवयीन मुलांवर चांगल्या प्रकारचा मनोवैज्ञानिक प्रभाव दिसून आला. ...
स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयातील एकुण ३६ विद्यार्थ्यांची २०१५-१६ या सत्रात आॅल इंडिया विद्यापीठ व अश्वमेध खेळाकरिता निवड झाली आहे. ...
स्मार्ट सिटीचे लोन सर्वत्र पसरलेयं. चंद्रपूरकरांनाही चंद्रपूर स्मार्ट सिटी झालेले हवंय. मात्र येथील अनेक प्रभागातील मूलभूत समस्याच अजून सुटू शकल्या नाहीत. ...
ताडाळी - घुग्घुस - एसीसी कंपनीकडे खाली वॅगन घेऊन जात असताना स्थानिक पोलीस ठाण्याजवळच्या रेल्वे गेटवर चक्क रेल्वे थांबवून रेल्वे कर्मचारी चहा पित होते. ...