प्रदूषित वैनगंगा नदीचे शुध्दीकरण, पुनरुज्जीवन व्हावे यासाठी ग्रीन हेरिटेज संस्थेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना निवेदन देण्यात आले. ...
गुन्हा नोंदवण्यात आलेल्या काळ्या यादीतील कंत्राटदारांना रस्ता रुंदीकरणाचे, दुरुस्तीचे व आर.ओ.बी.चे काम दिल्याने उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला धारेवर धरले. नागरिकांच्या ...
पाणीटंचाईमुळे बोअरवेल खणण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढले आहे़ परिणामी समुद्राने वेढलेल्या या शहरातील भूजल पातळी खालावण्याचा धोका आहे़ त्या जागी खाऱ्या पाण्याचे प्रमाण ...