प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी देशातील सर्वोच्च नागरी सन्मान मानले जाणारे पद्म पुरस्कार जाहीर झाले असून, सुपरस्टार रजनीकांत, रिलायन्स समूहाचे संस्थापक दिवंगत धीरूभाई अंबानी ...
शेतीचे ‘झीरो बजेट’ मांडणारे, नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून शेकडो शेतकऱ्यांना अर्थसाक्षर करणारे शेतकरी व गांधीवादी कार्यकर्ते सुभाष पाळेकर यांच्या कार्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल ...
भारत पेट्रोलियम, इंडियन आॅइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या तीन कंपन्यांच्या सहकार्याने देशातील सर्वांत मोठ्या ग्रीन रिफायनरीचा प्रकल्प कोकणात उभारण्यात येणार ...
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताची राज्यघटना स्वीकारण्यात आली, तर २६ जाने १९५० रोजी राज्यघटना अमलात आणली गेली. हाच दिवस भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो ...
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ११२ पद्म पुरस्काराची घोषणा केली. यापैकी १० मान्यवरांना पद्मविभूषण, १९ जणांना पद्मभूषण, तसेच ८३ जणांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. ...