पर्यावरणाचे संतुलन आणि संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन ही काळाची गरज असून, प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले. ...
हँकॉक पूल तोडल्याने नागरिकांच्या सुविधेसाठी सँडहर्स्ट रोड येथे तात्पुरता पादचारी पूल केव्हा बांधणार, अशी विचारणा सोमावरी उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासन आणि मुंबई महापालिकेकडे केली. ...