अण्णा नवथर, अहमदनगर दुष्काळात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती़ दुष्काळात जिल्ह्यातील १३ लाख नागरिकांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला ...
अहमदनगर : बीएनपी रिअल इस्टेट अॅण्ड अलाईड लि. या कंपनीत चिटफंडपोटी गुंतवणूकदारांची अडकलेली रक्कम काढण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. ...
व्यंकटेश वैष्णव , बीड भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील बारा गावांमध्ये अद्याप पाणी पातळी वाढली नाही, असा अहवाल दिलेला आहे. असे असताना देखील तहसील कार्यालयांनी पाण्याचे टँकर बंद केले आहेत. ...