औरंगाबाद : ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे गंगापूर धरणातून २७४० आणि दारणा धरणातून ३९५० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. ...
अहमदनगर : बाहेर पाऊसधारा आणि हुतात्मा सभागृहात ओसंडून वाहणारा उत्साह... पावसाच्या गाण्यावर एकच जल्लोष! युवती, महिला सारेच चिंब चिंब.... शनिवारी हा कार्यक्रम सखींच्या भरगच्च गर्दीत बहरला. ...
अहमदनगर : खातगाव टाकळी (ता.नगर) येथील ग्रामपंचायतीमध्ये विकास कामे राबविताना झालेल्या गैरव्यवहारातील दोषी असणाऱ्यांवर सहा महिन्यात कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला. ...