बादशहा खान विद्यापीठावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी भारत जबाबदार आहे असा जावई शोध पाकिस्तानचे माजी अंतर्गत गृहमंत्री रेहमान मलिक यांनी लावला आहे. ...
दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या इसिसच्या चार संशयितांनी हरिव्दारमध्ये सुरु असलेल्या अर्धकुंभ आणि दिल्ली-एनसीआर रिजनमधील प्रमुख शॉपिंग मॉल्सवर हल्ला करण्याची योजना आखली होती. ...
पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वॉ प्रांतात चारसद्दा येथील प्रसिद्ध बादशहा खान विद्यापीठावर तालिबानी अतिरेक्यांनी केलेल्या अमानुष हल्ल्यात विद्यार्थी व शिक्षकांसह किमान २५ जण ठार तर ५० जण जखमी झाले. ...
मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून रुग्णांवरील उपचारासाठी देण्यात येणाऱ्या मदतीत दुप्पट वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून त्याची घोषणा ते लवकरच करणार आहेत ...
राज्यात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण तयार व्हावे म्हणून नागरी क्षेत्रातील विकास योजनेतील (डीपी) जमिनीवर अथवा शेतजमिनीवर उद्योग उभारण्यासाठी बिनशेती परवानगीची अट शिथिल करण्यात ...
शिवाजी पार्कचा वापर केवळ खेळासाठी व्हावा असे बजावत वर्षातील फक्त ४५ दिवस इतर कार्यक्रम घेण्याची परवानगी न्यायालयाने दिली होती. तशा आरक्षणाचा जीआर सरकारने बुधवारी जारी केला. ...