शहराला रोज पाणी देण्याचा निर्णय झाल्यानंतरही महापौर प्रशांत जगताप यांनी त्याबद्दल असमाधानी असल्याचे म्हटले आहे. वाढत्या दबावामुळे पालकमंत्री गिरीश बापट यांना ...
पावसाळ्यापूर्वी शहरातील देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण केल्याच्या महावितरणच्या दाव्याची पोलखोल झाली आहे. ही कामे करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्यच महावितरणकडे ...
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आपल्याला काही विचारणा झाल्यास त्यांच्याकडे आपण स्पष्टीकरण देऊ, असे महापौर शकुंतला धराडे यांनी शनिवारी स्पष्ट केले. ...
‘साप’ म्हटले की, माणूस खुळ्या कल्पना आणि भीतीपोटी त्याला नष्ट करतो. सापांबद्दल अनेक गैरजमज आहेत. खरे तर सर्प हा मानवजातीचा, विशेषत: शेतकऱ्यांचा जवळचा ...
जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून, २५ धरणांपैकी सुमारे १४ धरणे ओव्हर फ्लो झाली ...
पेट्रोल पंप कर्मचाऱ्याच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी म्हणून संतोष जगदीश भागवत (वय ३२) या तरुणाला वारंवार बोलावून आळंदी पोलिसांकडून मारहाण केली जात होती. ...