औरंगाबाद : शहरातील २७ केंद्रांवर अत्यंत कडक पोलीस बंदोबस्तामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात आली. या परीक्षेसाठी ८ हजार ९७५ उमेदवार प्रविष्ट झाले होते. ...
विकास राऊत, औरंगाबाद केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालय तथा ग्रामविकासमंत्री बिरेंद्रसिंह चौधरी यांच्या विभागाने बाटलीबंद पाणी बैठक, पत्र परिषद, कार्यशाळेत वापरण्यात येऊ नये, ...
औरंगाबाद : विद्युत लहरींच्या साह्याने पर्जन्यमानात वाढ करण्याचे तंत्रज्ञान दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी वरदान ठरूशकते. आॅस्ट्रेलिया आणि ओमानसारख्या देशांमध्ये हा प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाला ...
अहमदनगर : खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर आल्या आहेत़ मात्र ३१ मे पर्यंत जिल्ह्यात केवळ २ हजार २०० शेतकऱ्यांच्या १० कोटी पीक कर्जाचेच पुनर्गठण करण्यात आले ...
अहमदनगर : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तीनशे एकरावरील मका व ज्वारी पिकाची पाहणी करून वस्तुस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ़ भरत राठोड यांना दिले ...
अहमदनगर: नगरच्या स्वस्तिक चौकातील पुणे बसस्थानक क्रमांक तीन वर तीन दिवसापूर्वी झालेल्या वादळी पावसात सर्व्हिस केबल तुटल्याने बसस्थानक तीन दिवस अंधारात होते. ...
अहमदनगर: आघाडीत झालेल्या वाटाघाटीनुसार अडीच वर्षानंतर कॉँग्रेसला महापौर पद मिळणार असा दावा करणाऱ्या कॉँग्रेस पक्षाची नगर शहरात पुरती वाताहत झाली आहे. ...