केंद्रातल्या मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या पोलमध्ये ७० टक्के सहभागी मोदी सरकारच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले. ...
जेव्हा एखाद्या कंपनीचे उत्पादन बाजारात फार मोठ्या प्रमाणात विकले जाते वा लोकप्रिय होते तेव्हा काही समाजकंटक त्याचे डुप्लिकेट बाजारात आणून लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात ...
मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून सीएसटीच्या दिशेने येणा-या गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत. ...