डोंबिवली शहरातील व्यवहार गुरुवारी नेहमीप्रमाणे सुरू असताना पावणेबारा वाजण्याच्या सुमारास सागाव-सागर्ली येथील प्रोबेस कंपनीत अचानक बॉयलरचा स्फोट झाला आणि आकाशात ...
२७ गावांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नुकत्याच मंजूर केलेल्या विकास आराखड्यानुसार मानपाडा (मानगाव) गावातून जाणाऱ्या रिंगरूटच्या ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना रवींद्र फाटक यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेने खास व्यूहरचना आखली आहे. ...
महाराष्ट्रातील ‘नीट’ परीक्षेचा गोंधळ निस्तरला जात असतानाच, मुंबई विद्यापीठातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिकांंचा घोटाळा प्रकाशात आला आहे. ‘नीट’चा गोंधळ ...
‘आम्ही भारताचा चेहरा दहा वर्षात बदलून टाकू’ अशी खणखणीत घोषणा नरेन्द्र मोदी यांनी १५ मे २०१४ रोजी बडोदा येथे झालेल्या विजयी मेळाव्यात केली होती. त्यांच्या टीकाकारांसाठी ...
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्याकडे केलेल्या कळकळीच्या विनंतीचा मान राखावा असे खुद्द मोदींना कितीही वाटले तरी ते तसे करु शकतील ...
इंधन म्हणून डिझेलचा वापर करणाऱ्या वाहनांवर सरसकट बंदी लागू करणे हा काही पर्यावरणास आळा घालण्याचा एकमात्र अक्सीर इलाज होऊ शकत नाही, उलट अशा बंदीमुळे ...
स्वातंत्र्यानंतर कोणत्याही सरकारने केलेली सर्वाधिक निराशाजनक कामगिरी असे वर्णन काँग्रेसने मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेताना केले आहे. ...
केंद्रात मोदी सरकारच्या कारकिर्दीची दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी आणि सरकारच्या वतीने आपल्या विविध उपलब्धींची चर्चा करताना गरिबांचे सबलीकरण ...
पहिल्याच सत्रात जेतेपदाचा स्वाद चाखण्यास इच्छुक असलेल्या गुजरात लायन्सला आज, शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आयपीएल-९ च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये विजय नोंदविण्याचे ...