‘पाणी म्हणजे जीवन - पाणी वाचवा’ हे उपदेश नेहमीच आपण ऐकतो. पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य असतो. प्रत्यक्षात पाण्याचा थेंब वाचवण्यासाठी कळतनकळत आपण उदासीनच असतो. ...
पोलिसांनी तयार केलेल्या डब्यातील सट्टेबाजांच्या यादीत आपलेही नाव असू शकते, अशी भीती असल्याने सडक्या सुपारीवाल्यांनी कारवाई टाळण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी चालवली आहे. ...
अति उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा कंडक्टर तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यासह पेण तालुक्याचा काही भाग सलग आठ ...
राज्यपालांच्या आदेशान्वये पॅथॉलॉजिस्ट नसलेल्या लॅब बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे महाडमधील पॅथॉलॉजिस्ट नसलेल्या जवळपास २० लॅब शुक्रवारपासून ...
कर्जत-कल्याण राज्यमार्गावर कर्जत ते शेलू-वांगणीदरम्यान अनेकांनी मोठ्या प्रमाणात बेकायदा व धोकादायक गतिरोधक उभारले आहेत. या गतिरोधकांचा अंदाज येत नसल्याने ...