नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार
साडेतीन कोटींचा खर्च : कचरा उठावसाठी नवी यंत्रसामग्री येणार; ३०० कंटेनर, २०० घंटागाड्यांची भर ...
विनाअनुदानित शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी लढा देणारे औरंगाबाद येथील शिक्षक गजानन खरात यांचे .... ...
बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पाल्यांना आपल्या मुलांना कोणत्या क्षेत्रात प्रवेश देऊन करिअर घडवायचे, ही चिंता सतावत आहे. ...
शासनाच्या कृषी विभागाच्या पीककर्जाचा विमा कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीचा असताना स्टेट बँकेद्वारा जनरल इन्शूरन्स ... ...
औरंगाबाद : शहरात मोकाट कुत्र्यांवर आळा घालण्यात महानगरपालिका अयशस्वी ठरत आहे. परिणामी दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची पैदास वाढत असून, कुत्रे रोज सामान्यांचे लचके तोडत आहेत. ...
सुरेश पाटील : लठ्ठे एज्युकेशन संस्थेच्या सहा हजार विद्यार्थ्यांची दफ्तराच्या ओझ्यातून झाली सुटका ...
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील उद्यानात खेळण्यासाठी गेलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा घसरगुंडी खेळताना पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. ...
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतल्या दुसऱ्या टप्प्यासाठी अमरावती महापालिकेला २५ ते ३० जून दरम्यान प्रस्ताव सादर करावयाचा आहे. ...
औरंगाबाद : पोलिसांच्या कारवाईनंतर बंद पडलेले अनधिकृत बार पुन्हा सुरू झाले आहेत. मात्र, पूर्वीप्रमाणे राजरोस तेथे मद्य प्राशन करू दिले जात नाही. ...
औरंगाबाद : मराठवाड्यात यंदाही कृत्रिम पावसाच्या सरी पाडण्यासाठी शासन पातळीवर हालचालींना वेग आला ...