पानी दो, पानी दो अशी मागणी, सरकारच्या अच्छे दिनची उडवलेली खिल्ली, खुर्च्या रिकाम्या करण्याच्या घोषणा आणि निषेधाचे फडकावलेले फलक यामुळे शनिवारची मीरा-भार्इंदरची ...
दारूशिवाय धुळवड, असे समिकरणच जुळत नाही. त्यातच चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्याने मागील वर्षीप्रमाणेच यंदाही मद्यप्रेमींची चांगलीच गोची होणार आहे. ...
मागील कित्येक महिन्यांपासून टॅबचा विषय पटलावर घेण्यासाठी सत्ताधारी गटातील नगरसेवक आक्रमक आहेत. मागील महासभेतदेखील महापौरांनी पुढील सभेत हा विषय पटलावर घेण्याचे ...
कोकणातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनीवर वनखात्याने ३५ सेक्शन लावले आहे. त्यामुळे या जमिनीवर शेतकऱ्यांना काही करता येत नाही. या विरोधात ' खाजगी वने बाधित शेतकरी ...