पंजाबमधील अकाली दल-भाजपा सरकारच्या विरुद्ध मांडण्यात आलेला प्रस्ताव सोमवारी चर्चेला न घेताच आवाजी बहुमताने फेटाळण्यात आल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या आमदारांनी सभागृहातून बाहेर ...
या महिन्यात देशाच्या अनेक भागांत मान्सून क्षीण झाल्यामुळे हंगामातील एकूण पर्जन्यवृष्टी सामान्य पातळीहून ५ टक्क्यांनी खाली घसरली आहे. यंदा सरासरीच्या ५ ते ६ टक्के अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला ...
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतानाच समाजवादी पार्टीमध्ये गृहकलह निर्माण झाला असून, यादव कुटुंबातच अधिकाराचा वाद पेटला आहे. ...
काश्मीरमध्ये अनेक वर्षांनंतर मंगळवारी सर्व दहा जिल्ह्यांत ईदच्या दिवशी संचारबंदी लागू करण्यात आली असून, हेलिकॉप्टर आणि ड्रोनने टेहाळणी करण्यात येत आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने कावेरी नदीतील १५ ऐवजी १२ हजार क्युसेक्स पाणी तमिळनाडूला २० सप्टेंबरपर्यंत सोडण्याच्या सोमवारी दिलेल्या सुधारित आदेशाचे पालन करण्याचा निर्णय कर्नाटक ...
देशातील सर्वात स्वच्छ राज्य म्हणून सिक्कीमची निवड करण्यात आली आहे. आरोग्य आणि स्वच्छतेच्या निकषांत पहिल्या दहा जिल्ह्यांत सिक्कीमच्या चार जिल्ह्यांनी स्थान पटकावले होते. ...
लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेणे श्रेयस्कर ठरेल का याविषयी केंद्र सरकारने नागरिकांकडून साधक-बाधक मते मागविली आहेत. ...