देशाच्या सागरी सीमांच्या रक्षणासाठी बांधण्यात आलेल्या ‘मार्मागोवा’ (मुरगाव) या युद्धनौकेचे माझगाव गोदी येथे शनिवारी जलावतरण करण्यात आले. ...
मुंबई शहर आणि उपनगराला पावसाने झोडपून काढले असून, गेल्या २४ तासांत मुंबईत १०४.२ मिलीमीटर पाऊस पडला ...
सलमान खान आणि त्याचा भाच्चा अहिल यांचे नाते ‘बी टाऊन’च्या कलाकारांसाठी एक उदाहरण असल्यासारखे म्हणावे लागेल. सध्या सलमान त्याचा ... ...
सुगम्य शिक्षण हा दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी मदत करणाऱ्या नवीन शिक्षण धोरणाचा अविभाज्य भाग आहे. ...
राज्यातील सांस्कृतिक विभागाच्या सर्वच खात्यांची जबाबदारी ‘अतिरिक्त’ खांद्यांवर देण्यात आली होती. ...
राज्य सरकारला आतापर्यंत पाळीव प्राण्यांची व पक्ष्यांची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या दुकानांवर काय कारवाई केली आहे, याची माहिती देण्याचे निर्देश शुक्रवारी दिले. ...
वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे ‘स्तन-कर्करोग राज्यस्तरीय जागृती मोहीम’ राबविण्यात येणार आहे. ...
जगावरील दहशतवादाचे सावट गडद होत चालल्याचा संदेश ९/११ च्या १५व्या स्मरणदिनी जगभरातून मिळाला ...
मी कथ्थक नृत्याच्या बाबतीत कदाचित जाणती झाले तोवर रोहिणीतार्इंची साधना चार तपांहून जास्त झाली होती ...
सालाबादप्रमाणे गणपती आले आणि गेले. लवकर नाही की उशीर नाही, ठरल्याप्रमाणे वेळेत गेले. ...