मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीत येथील सामुदायिक विवाह सोहळे पिचलेल्या शेतकऱ्यांसाठी आधार ठरले आहेत. रेशीमगाठींच्या सामुदायिक ‘कर्तव्य’भानाची चळवळ बीड जिल्ह्यात ...
येथील एका तरुणाच्या जागरूकतेमुळे राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींना केलेल्या कामांचा हिशेब आपआपल्या संकेतस्थळांवर जाहीर करण्याचे आदेश नगरविकास ...
जगभरातील पर्यटकांची पसंती असलेल्या गोव्यामध्ये राज्य सरकार वर्षभरात अनेक विकास प्रकल्प मार्गी लावणार आहे. केंद्र सरकारने त्यासाठी प्रथमच गोव्याला सुमारे १०० कोटींचा निधी दिला आहे. ...
शिवाजी विद्यापीठाने सामाजिक बांधिलकीची प्रचिती देताना विद्यापीठ कार्यक्षेत्रातील दुष्काळग्रस्त भागातील नागरिक आणि त्यांच्या जनावरांसाठी सुमारे ५७ क्विंटल ...
धावत्या रेल्वे गाड्यात दरोडे, चोरी, खिसेकापू आणि प्रवाशांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी मेल, एक्स्प्रेस या गाड्यांमध्ये सशस्त्र पोलीस पहारा दिला जाणार आहे. ...