माळशेज घाटातील शिसेवाडी आणि आवळेची वाडी वळणावर शुक्रवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत चौघे ठार, तर सहा जण जखमी झाले. दोन्ही अपघात पिकअप गाड्यांनी दिलेल्या धडकेमुळे झाले आहेत. ...
कोकण रेल्वेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या दुहेरीकरणाच्या कामाला लेट मार्क लागल्याचे समोर आले आहे. संपूर्ण दुहेरीकरणातील रोहा ते वीर या पहिल्या टप्प्याचे काम मे महिन्यापासून ...
सुफी तत्त्वज्ञानाचा सर्वंकष आढावा घेणारा ‘सुफी तत्त्वज्ञान : सखोल विश्लेषण’ हा ग्रंथ राज्य सरकारकडून वर्षभरात प्रसिद्ध केला जाणार आहे. अहमदनगरमधील ज्येष्ठ अभ्यासक डॉ. मुहम्मद ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्पना महाले यांची धुळ्याच्या महापौरपदी तर उपमहापौरपदी उमेर अन्सारी यांची शुक्रवारी निवड करण्यात आली. दोघांची ५० विरुद्ध १४ मतांनी निवड झाल्याचे ...
दर नियंत्रणात ठेवण्यासाठी व देशात पुरेसा साठा उपलब्ध व्हावा यासाठी साखरेच्या निर्यातीवर २० टक्के जकात लावण्यात आल्याने आर्थिकदृष्ट्या साखर निर्यात अव्यावहारिक झाल्याचे ...
या कार्यक्रमात पुढे बोलताना खा. पटेल म्हणाले, अच्छे दिनचे स्वप्न दाखवित सत्ता मिळविलेल्या मोदी शासनाच्या दोन वर्षांच्या काळात कृषक समाजावर प्रचंड अन्याय होत आहे. ...
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांची अधिसूचना काढण्याच्या दृष्टीने तयारी सुरू झाली असून, पुढील वर्षी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातपर्यंत पाच टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा निवडणूक ...
गुलबर्ग सोसायटीप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निकालावर जकिया जाफरी यांनी शुक्रवारी नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने आपल्यावर अन्याय केला असून, या निकालाविरुद्ध आपण ...