व्यंकटेश वैष्णव , बीड जिल्ह्यात टंचाई परिस्थिती असल्याने ९०० टँकरद्वारे जिल्ह्याला पाणीपुरवठा होत आहे. या स्थितीचा फायदा घेऊन दहा टन पाण्याचे टँकर चौदा टन दाखवून ...
परभणी : जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने विंधन विहीर घेणे, नळयोजनांची दुरुस्ती आणि तात्पुरत्या नळयोजनांच्या ३५५ कामांना मंजुरी दिली आहे. ...
औरंगाबाद : दुष्काळामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईने पाणी साठवून ठेवण्यावर नागरिकांचा भर दिसून येतो. परंतु अशा प्रकारे पाणी साठविताना डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. ...
औरंगाबाद : शहरातील प्रत्येक घराला क्रमांक असावा, त्यावर महापालिकेची एक लोखंडी पट्टी असावी, कोणालाही क्रमांकावरून घर सापडले पाहिजे, असे स्वप्न दहा वर्षांपूर्वी मनपा प्रशासनाने बघितले होते. ...