बारामती शहरातील ऐतिहासिक श्रीमंत बाबूजी नाईक वाड्यात ‘शिवसृष्टी’ साकारण्याचा ठराव आज नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. सध्या या वाड्यावर (भुईकोट किल्ला) ...
साखरेच्या तुलनेत घाऊक बाजारात गुळाला चांगला दर मिळत आहे. सध्या गुळाला ३८२५ ते ३९०० प्रतिक्विंटल दर मिळत ्रआहे. किरकोळ बाजारात गुळाचा दर भाव खाऊन गेला आहे. ...
सहा महिन्यांपूर्वी कर्डे (ता. शिरूर) येथील दावल मलिक वस्तीवर झालेल्या खुनासह दरोडा या गुन्ह्यातील सहापैकी दोन आरोपींना जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या ...
देशातून पाच वर्षांपूर्वी नाहिसा झालेला पोलिओचा विषाणू हैदराबादमध्ये सापडल्यानंतर तेलंगण सरकारने एकप्रकारे ‘जागतिक आणीबाणी’चीच घंटा वाजविली आहे. हैदराबादेतील एका नाल्यातून ...
पाच सहयोगी बँका आणि भारतीय महिला बँक यांचे स्टेट बँक आॅफ इंडिया या सर्वांत मोठ्या बँकेत विलीनीकरण करण्याच्या प्रस्तावाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने तत्त्वत: मंजुरी दिली. ...
चेन्नईपासून ५० किमी अंतरावर किझामूर गावात गेल्या ५ जून रोजी गावकऱ्यांनी ५० कुत्र्यांना रॉकेल ओतून जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे. जाळण्यापूर्वी या कुत्र्यांना कीटकनाशक ...
एसटी पळवून नेऊन अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत झालेला संतोष माने याची आठवण व्हावी, अशी घटना बुधवारी सदाशिव पेठेतील पुणे विद्यार्थी गृहासमोर नागरिकांनी अनुभवली़ एका ट्रकने पार्क ...
अनेक वर्षांपासून होणार...होणार म्हणून रखडलेल्या पुण्याच्या पहिल्या टप्प्यातील मेट्रोचा प्रश्न मार्गी लागला असून केंद्र शासनाच्यास्तरावरील प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहचली असून मेट्रोला केंद्राची ...
एकेकाळी भारत हा ज्ञानी देश होता. एका पिढीकडून दुस-या पिढीकडे ज्ञान दिले जात होते. कुणी ज्ञानावर अधिकार सांगत नव्हते, तोपर्यंत भारत समृद्ध राहिला. जेव्हा ते ज्ञान देणे थांबले तेव्हा ...
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम सुरू झाले असून, सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती प्रमुख राजकीय पक्षांमध्ये आघाडी व युती होईल की स्वतंत्रपणे निवडणूक लढविली जाईल याचीच. ...