कोकणच्या विकासाचा महामार्ग म्हणून नावारूपाला येणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावर मात्र दिवसागणिक होत असलेल्या विचित्र अपघातांमुळे हा मार्ग रहदारीला आता धोकादायक ठरत आहे ...
रायगड जिल्ह्यातील बहुतांश गाव-वाड्यांवरील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहेत. जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेंतर्गत १८८ विंधण विहिरींना मंजुरी दिली आहे ...
खालापूर तालुक्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये परिचारिका, अपुरे मनुष्यबळ, डॉक्टरांची रिक्त पदे तसेच पुरेशा साधनसामुग्रीचा अभाव असल्याने सरकारी रुग्णालये ...
स्थानिक मोठे वडगाव परिसरातील नरसिंगनगरात वैद्यक प्रतिनिधीचे (एमआर) घर भरदिवसा फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख असा अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. ...
चित्रपटात हिरोसोबत दोन हात करीत लढणाऱ्या खलनायकांच्या सिन्सवर थिएटरमध्ये टाळ्या अन् शिट्ट्या पडल्याशिवाय राहत नाही. गब्बर.. मोगॅम्बो.. यांच्या भूमिका तर प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहून ...