सुरक्षेसाठी हेल्मेट महत्त्वाचे असते. त्यामुळे हेल्मेट ही सक्ती न समजता सुरक्षेसाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. ...
मुंबईतील काळाचौकी भागातील अभ्युदयनगर वसाहतीच्या एकत्रित पुनर्विकासाचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला ...
महिलांना मोफत, स्वच्छ, सुरक्षित, सार्वजनिक मुताऱ्या मिळाव्यात म्हणून गेल्या पाच वर्षांपासून ‘राइट टू पी’ (आरटीपी) ही चळवळ उभी राहिली ...
चामोर्शी परिसरातील ग्रामीण भागात दमट वातावरणामुळे तापाची साथ पसरली असून यामुळे ग्रामीण रूग्णालय फुल्ल झाले आहे. ...
गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीतील आदर्शनगरातील मैदानावर साचलेल्या सांडपाण्याने संपूर्ण मैदानच घाणीच्या विळख्यात सापडले ...
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ संलग्नीत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अनेकदा निदर्शने, ...
फायनान्स कंपनीवर दरोडा टाकून २३ किलो सोने लुटणाऱ्या नाडर टोळीच्या तिघांना पोलिसांनी अटक केलेली आहे. ...
गडचिरोली नगर पालिका क्षेत्रातील अनेक मार्गावर वाकलेले व जुने वीज खांब आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे सदर वीज खांब केव्हाही कोसळून मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नवी मुंबईमध्ये उडता पंजाबची पुनरावृत्ती होऊ लागली आहे. ...
केंद्र शासनाच्या सामुहिक वनहक्क कायदा २००६ नुसार काही निवडक वनोपजाची तोड, विक्री व व्यवस्थापनाचा अधिकार ग्रामसभांना मिळाला. ...